आजची तरुणाई गोंधळलेली आहे?

आजच्या तरुणाईमध्ये दिसणाऱ्या अस्वस्थतेची कारणं काय आहेत?  खोलवर जाऊन पाहिलं तर यामागे कोणती सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे असं दिसतं? जोडीदार निवडताना - करिअर निवडताना पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या निकषांचं अवास्तव वाढलेलं महत्त्व, नैराश्यातून - वैफल्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता, 'मी काय आहे?' यापेक्षा 'माझ्याकडे काय आहे?' अशा मनोवृत्तीतून आलेला 'मटेरीअलिस्टीक कोडगेपणा' या सगळ्यातून तरुणाईला बाहेर पडता येईल का?  अशा अनेक प्रश्नांवर दृष्टीक्षेप टाकला आहे, लेखक अच्युत गोडबोले यांनी...

Tags: अच्युत गोडबोले Load More Tags

Comments:

Dr Vijay Jadhav

अतिशय उत्तम मांडणी आणि योग्य मार्गदर्शन तुम्ही करताय सर .मला तुम्ही उत्तम लेखक म्हणूनच आवडता . तुमचं किमयागार नावाचं पुस्तक प्रचंड आवडलं . तरुणांच्या या प्रश्नांतून तरुणांनी कशी सुटका करून घ्यावी यावर सुद्धा आपण प्रकाश टाका . धन्यवाद

Anup kulkarni

गोडबोले सरांना आम्ही आदर्श मानतो ते त्यांच्या सहज सोप्या भाषेत अत्यंत क्लिष्ट विषय समजून देण्याचा हतोटी मुळे

Add Comment